*सरपंचाची निवड कशी करावी* *आपले व आपल्या गावाचे भविष्य म्हणजे सरपंच निवड* सरपंचाची निवड ही सामान्य नागरिकाच्या मतांच्या आधारावर होणार आहे . पण आपण सरपंच निवडताना काही महत्वाची बाबींचा विचार करायला पाहिजे की ज्याची आपण निवड करणार आहे त्याला आपल्या समाजाबद्दल लोकांबद्दल , तिथल्या पंच महाभुत म्हणजे , जमीन, पाणी, हवा,( Environment) , अग्नी ( वातवणातील तापमान, दाब) आणि आकाश ( म्हणजे आकाशात होणारे बदल व त्यामुळे होणारे परिणाम) ह्या गोष्टींचा अभ्यास .  *आपल्याला हसू येईल की काय अपेक्षा की सरपंचाला पंचमहाभूतांचे ज्ञान पाहिजे ?* पण मित्रांनो हसण्यावर नेऊ नका . माझा उद्देश हाच आहे की त्याला तिथल्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचा माहिती , अभ्यास पाहिजे.  *मूल्य शिक्षण* त्याला अवगत पाहिजे . परत इथे कठीण शब्द मूल्यशिक्षण म्हणजे त्याला प्रामाणिकता, विनम्रता कर्तव्य दक्षता ,कष्टाळू पण, चिकाटी , प्रेमळ ता , उदारता ,सहिष्णूता , सेवाभाव, सर्वधर्मजाती समानता इ. असे गुण अंगीभूत हवेत. त्याच्याजवळ दूरदृष्टी, विचारक्षमता , कल्पना रचना चुतुरता , व्यवस्थापनता , आणि महत्वाचे  म्हणजे विश्वासप्राप्त...
Posts
Showing posts from December, 2022
- Get link
- X
- Other Apps
 Why is it important to introduce multi-disciplinary learning? विविधतेचे शिक्षण .  Dr. Jitendra A Hole Pune Multidisciplinary learning is essential for the holistic development of students. Students’ knowledge of other subjects along with the main subject should be an integral part of education.  Also learning certain subjects is essential for living a beautiful and safe life. Green planet Earth needs clean environment, clean water and education and research and its adoption to cope with future natural and man-made disasters. Specific conditions need to be improved by formulating an action plan by studying everything that is necessary for human beings to live safely. The required topics are as follows 1) Core subjects -  2) Interdisciplinary subjects 3) Multidisciplinary subjects  a) Disaster management- This knowledge is needed to cope with the present and future artificial and natural disasters . The country’s wealth can be protected by managing loss of life ,...
- Get link
- X
- Other Apps
 *भंडारा डोंगर देहू पुणे : एक सुखद अनुभव* डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे आज  दिनांक १८ डिसेबर २०२२ रविवार  सकाळी ६ वाजता  नेहमीच्या सवयीप्रमाणे भंडारा डोंगर देहू पुणे येथे पोहचलो. सकाळचं वातावरण अतिशय प्रसन्न  आल्हाद दायक , थंड गार वारा ,हवा, मनाला प्रफुल्लित आनंदित करणारे मंत्रमुग्ध  होत . निसर्ग देवतेची अगणित कृपा असलेल्या भंडारा डोंगरावर एका उंच  सपाट ठिकाणी मी माझी सतरंजी अंथरली आणि प्राणायाम करू लागलो . योग प्राणायाम करताना स्वर्गीय आनंद ,सुखाचा अनुभव येत होता. मी अतिशय प्रफुल्लित आनंदित होऊन तिथल्या स्वर्गीय वातावरणाचा आनंद, अनुभव घेत होतो.  थोड्या वेळानं मला मंदिराच्या आवारातून टाळ मृदंगचा आवाज येऊ लागला. मी थोड्या वेळानं मंदिरात गेलो. पण आश्चर्य असे की कर्मधर्मसंयोगाने म्हणा आमच्या गावाकडील लोक तिथे पारायणाला आले होते . त्यामध्ये  ५० वर्षावरील ६० टक्के व खालील ४० असे लोक म्हणजे त्यात स्त्री पुरुष होते. आणि साक्षर निरक्षरचे प्रमाण ८०: २० होते. संगणक साक्षर निरक्षर चे प्रमाण २०: ८० असे होते. मी तिथे पोहचल्यावर आपले मित्र गावाकडील लोक बघून मला अतिशय आनंद झाला. मी त्यांच्...