Posts

 *Viksit Bharat Shiksha Abhiyan (My perceptive)* @Dr. Jitendra Atmaram Hole, Pune The implementation of this educational campaign will be the most critical aspect. It is essential to implement this initiative in a phased manner, as each stage of the process comprises multiple steps, the successful execution of each of which is contingent upon the successful completion of the preceding step. Prioritization will be crucial to ensure the optimal sequencing of the various points outlined in the campaign. Inclusivity in the implementation process will be of paramount importance. Since education is a subject on the Concurrent List, it necessitates meticulous planning, joint oversight, and collaborative implementation between the Central and State governments. To ensure satisfactory implementation, the timely allocation of necessary resources—human, infrastructural, and financial—at both the Central and State levels will be of vital significance. The first critical prerequisite for the ef...
 विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक २०२५ डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे  मानक परिषद मानक इंग्लिश मध्ये स्टँडर्ड ,ही परिषद संपूर्ण विषयाचे ,विद्यार्थ्यांचे ,शिक्षकाचे व इतर सर्व कर्मचाऱ्याचे मानक ठरवील. उदा. व्यावसायिक शिक्षण कोर्स चा कालावधी ,सिलॅबस ,शिक्षक, जागा, रचना, बांधकाम ,आवश्यक सुविधा ,अत्यावश्यक गरजा , मूलभूत शैक्षणिक गरजा, कर्मचारी, खर्च, फी ,परीक्षा पद्धती, निकाल पद्धती, teaching learning प्रोसेस याबरोबरच शिक्षकाचा दर्जा ,विद्यार्थ्यांचा दर्जा हे निश्चित करील. स्किल based शिक्षण घेण्यासाठी अत्यावश्यक त्या पद्धती. मूल्यांकन पद्धती व प्रात्यक्षिक शिक्षण हे आवश्यक आहे.  आता विषय असा आहे की अलग अलग विद्यापीठ, स्वायत्त विद्यापीठ ,कॉलेज हे आपल्या आपल्या क्षमतेनुसार अभ्यासक्रम तयार करतात .पण त्याची विषमता ही अधिक असते. एक स्टँडर्ड अभ्यासक्रम हा ठरविला गेला पाहिजे की सर्वमान्य असेल . अभ्यासक्रम हा कोणीही एकटा माणूस किंवा एकटी संस्था करू शकत नाही . असंख्य लोकांचा सल्ला व प्रत्यक्ष सहभाग अनिवार्य असला पाहिजे त्यानंतर त्या विषयाचा अभ्यासक्रम ठरविला पाहिजे. अभ्यासक्...
 *Viksit Bharat Education Foundation Bill 2025* Dr. Jitendra Atmaram Hole, Pune (Copyright ©️) *The Standards Council* (In English, 'Manak' translates to 'Standard'.) This Council shall establish the standards for all academic subjects, students, teachers, and all other staff members. For instance, it will determine the duration of vocational education courses, syllabi, teacher qualifications, premises, structural design, construction standards, necessary amenities, essential requirements, fundamental educational needs, staffing norms, expenditure limits, fee structures, examination methodologies, result evaluation systems, and teaching-learning processes. Furthermore, it will define and ensure the quality standards for both teachers and students. To facilitate skill-based education, specific methodologies—including robust assessment systems and practical training—are absolutely essential. The current issue is that various universities—including autonomous universities ...
 QS रँकिंग म्हणजे काय? डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे  आजकाल सगळीकडे चर्चा सुरू आहे की QS आणि NIRF रँकिंग म्हणजे काय?  QS रँकिंग म्हणजे Quacquarelli Symonds या ब्रिटनमधील शिक्षण व संशोधन क्षेत्रातील संस्थेद्वारे दरवर्षी प्रकाशित केले जाणारे जागतिक विद्यापीठांचे क्रमांकन (World University Rankings) होय. ही रँकिंग जगातील विद्यापीठांची तुलना करून त्यांच्या गुणवत्तेचा अंदाज लावण्यासाठी केली जाते. QS रँकिंगचे प्रमुख घटक (Main Parameters of QS Ranking): १) Academic Reputation (शैक्षणिक प्रतिष्ठा) – जगभरातील प्राध्यापक, संशोधक आणि तज्ञ यांच्याकडून मिळालेल्या मतांवर आधारित मूल्यांकन: 40% २) Employer Reputation (नियोक्त्यांची प्रतिष्ठा) . पदवीधर विद्यार्थ्यांना रोजगार देणाऱ्या उद्योगांच्या मतांवर आधारित.: 10% ३)Faculty/Student Ratio (शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर) – प्रत्येक विद्यार्थ्यांमागे किती शिक्षक उपलब्ध आहेत यावर आधारित: 20% ४)Citations per Faculty (प्राध्यापकांमागे संशोधन संदर्भसंख्या) – संशोधनातील गुणवत्ता आणि प्रभाव मोजण्यासाठी : 20% ५)International Faculty Ratio (आंतरराष...
 शिक्षणातील दोन बाजू : शिक्षकाचा छळ आणि विकृत शिक्षक मानसिकता डॉ. जितेंद्र आत्माराम होले, पुणे शिक्षक हा समाजाचा दीपस्तंभ आहे — तोच विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञान, संस्कार आणि मूल्यांची ज्योत प्रज्वलित करतो. पण आजचा हा दीपस्तंभ दोन टोकांच्या वाऱ्यांत अडकला आहे. एका बाजूला व्यवस्थात्मक दबाव, अहवालांची भीती आणि अपमानाचा छळ आहे, तर दुसऱ्या बाजूला काही शिक्षकांच्या विकृत मानसिकतेतून निर्माण होणारा नकारात्मक वातावरणाचा धोका आहे. आज शिक्षण क्षेत्रात NBA, NAAC, NIRF, AICTE यांसारख्या मानांकन प्रक्रियांचा प्रचंड भार शिक्षकांवर टाकला जातो. हेतू चांगला असला तरी पद्धतीने शिक्षकांचा आत्मसन्मान हिरावला आहे. शिक्षकाचा वेळ अध्यापन, संशोधन आणि विद्यार्थ्यांसोबत घालवण्याऐवजी फाईल्स, रिपोर्ट्स आणि ऑडिटमध्ये हरवतो. शिक्षक “ज्ञानदाता” नसून “कागदपत्रे भरणारा कर्मचारी” म्हणून ओळखला जातो — हाच शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा अपमान आहे. अधिकाऱ्यांची वृत्ती "आदेश देणारी" झाली आहे, "समजून घेणारी" नाही. “हे आजच हवं!”, “तुम्ही काहीच केलं नाही!” — अशा शब्दांनी शिक्षकाच्या आत्मसन्मानावर वार होतात...
 मायासुर – भारतीय ज्ञानपरंपरेतील अभियंता लेखक - डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे  ठिकाण - राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे  संवाद - शिक्षक व विद्यार्थी  मुलांनो,  दरवर्षी १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिवस म्हणून का साजरा केला जातो? उत्तर -  कारण या दिवशी भारत रत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (M. Visvesvaraya) यांचा जन्मदिन आहे.  शिक्षक - आजच्या या पवित्र दिवशी मी तुम्हा भारतीय ज्ञान परंपरेतील एक अभियंता मयासुर / मायासुर याच्या बद्दल माहिती सांगणार आहे .  शिक्षक व्याख्यान -  भारतीय पुराणकथांमध्ये मायासुर हा असुरांचा वास्तुशिल्पज्ञ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने वास्तुशास्त्र, शिल्पकला, यंत्रविद्या आणि नगररचना यामध्ये अप्रतिम कौशल्य प्राप्त केले होते. आजच्या भाषेत सांगायचे झाले तर तो एक तंत्रज्ञ अभियंता व नगररचनाकार होता. अभियंता म्हणून  त्याचे योगदान हे अविस्मरणीय आहे  त्याने  इंद्रप्रस्थ येथे पांडवांसाठी त्याने बांधलेली मायासभा ही अभियांत्रिकीचा अद्भुत नमुना मानली जाते. तिच्यात प्रकाश, ध्वनी, आरसे, पाणी व जमिनीचे विलक्षण ...
 चहा - दर्शन ( philosophy) - *आजचा गमतीदार विषय*  डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे  ( कृपया हे माझे वैयक्तिक मत आहे) चहा पिणे ही अत्यंत सामान्य व साधारण बाब आहे पण यामध्ये गमतीदार भाग म्हणजे चहा पिणारे आणि पाजनाऱ्यांचे प्रकार व त्यांचे स्वभाव विशेष पुढील प्रमाणे - १) मीटिंग किंवा सभे मध्ये चहाच्या कपावरून अधिकारी आणि सामान्य कर्मचारी लक्षात येते. अधिकाऱ्याला विशेष स्वतंत्र कप व सामान्य कर्मचारीला साधे प्लास्टिक ,कागदाचे कप हा फरक. २) मीटिंग मध्ये बसलेल्या काही विशिष्ट लोकांना चहा देणे यावरून असे ओळख्याचे की ते अधिकारी हलकट आहेत आणि वाटप करणारे निकृष्ट दर्जाचे फक्त भंगार वर्गिकरणाचे आहे . ३) अतिथी म्हणून गेल्यावर चहा जर उत्तम असेल तर ती व्यक्ती महत्वाची असून गृहिणी ही उच्च विचार श्रेणीची आहे . ४) अतिथी म्हणून गेल्यावर चहा जर मध्यम असेल तर ती व्यक्ती सामान्य ,मध्यम असून गृहिणी ही राजकीय विचार श्रेणीची आहे म्हणजे ती असा विचार करते की मी चहा देऊन आदरसत्करही करते व यातच माझे पैसे वाचाविते म्हणजे दोन्ही खुश. ५) अतिथी म्हणून गेल्यावर चहा जर निकृष्ट दर्जाचा असेल तर ती व्यक्ती ...