Posts

Showing posts from April, 2024

*मतदान - एक पूण्यकर्म

*मतदान - एक पूण्यकर्म* *चुकीचा निर्णय भविष्याशी खेळ* *डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे* ( सदरहू लेखातील विचार हे लेखकाचे वैयक्तिक विचार असून याचा विपरीत अर्थ लावू नये यामागे फक्तं एकच हेतू उद्देश आहे की सर्वांनी योग्य व्यक्तीला मतदान करावं व भविष्य सुखरूप सुरक्षित आनंदित उज्वल करावं ) संध्याकाळची वेळ होती प्रसन्न वातावरण होते. श्याम व राम हे दोघे मित्र गप्पा मारत होते. श्याम म्हणत होता, मी कोणालाच मतदान करणार नाही कारण सर्वच राजकारणी सारखेच आहेत. फक्त स्वतः चा स्वार्थ बघतात . खुर्चीची हाव असते. खुर्चीसाठी ते काहीही करायला तयार असतात. लोकांची , समाजाची देशाची सेवा करायच्या नावाखाली राजकारण करत असंतोष पसरवत असतात. आणि जातीच्या, धर्माच्या, महागाई च्या नावाखाली आपसात भांडण करीत असतात . तेव्हा राम बोलू लागला अरे मित्रा श्याम तू अगदी बरोबर बोलतोस . सगळीकडे गोंधळ मांडलाय. सर्व पातळीवर राजकारण करत आपली स्वतः ची पोट भरताय . मग आपण मत कोणाला द्यायचं? का द्यायचाच नाही? राम अतिशय गंभीर होऊन बोलू लागला जर आपण मतच केले नाही तर काय होईल? आपल एक मत गेले तर काय असं मोठ वादळ निर्माण होणार आहे ?...
महाराष्ट्रातील सर्वच महाविद्यालयातील *शिक्षकांना कामामध्ये येणाऱ्या अडचणी व आव्हाने* (*डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे*) १)शिक्षकाच्या आर्थिक, मानसिक, शारीरिक सबळतेकरिता खटाटोप, प्रयत्न करण्याची गरज २) कामाचा ताण, academic सोडून इतर कामांचा आढावा घेण्याची आज गरज ३) शिक्षकाच्या मुलांसाठी शिक्षणासाठी फी मध्ये सवलत मी शिक्षणामध्ये राखीव जागा म्हणत नाही . ३)नोकरीबद्दल l असुरक्षितता भावना ४)विद्यापीठाची मान्यता अडचणी ५) शिक्षक भविध्या निधी असुरक्षितता ६)शिक्षक व त्याचे कुटुंब सुरक्षा निधी ची गरज ७)शिक्षक प्रगती प्रोत्साहन निधी आवश्यक ८)शिक्षक ट्रेनिंग , कॉन्फरनस, workshop, गेस्ट लेक्चर , जर्नल निधी ९)अभ्यास दौरा निधी ,आतंरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणासाठी आवश्यक १०) पेटंट, कॉपीराइट,book writing and पब्लिशिंग , प्रोडक्ट डेव्हलपमेंट , स्टार्ट अप निधी आवश्यक ११) शिक्षकांना बुक्स ,जर्नल, मॅगझिन, newspaper एसेस सहज सुलभ मिळायला हवा. १२)शैक्षणिक साहित्य सुविधा १३) योग्य शिक्षक विद्यार्थी रेशो १४)हवेशीर वर्ग व शिक्षक विद्यार्थी बैठक व्यवस्था १५)नवीन रिसर्च गाईड होण्यासाठी विद्यापीठाचे प्राध्या...
 महाराष्ट्रातील सर्वच महाविद्यालयातील *शिक्षकांना कामामध्ये येणाऱ्या अडचणी व आव्हाने* (*डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे*) १)शिक्षकाच्या आर्थिक, मानसिक, शारीरिक सबळतेकरिता खटाटोप, प्रयत्न करण्याची गरज  २) कामाचा ताण, academic सोडून इतर कामांचा आढावा घेण्याची आज गरज  ३)नोकरीबद्दल l असुरक्षितता भावना  ४)विद्यापीठाची मान्यता अडचणी ५) शिक्षक भविध्या निधी असुरक्षितता ६)शिक्षक व त्याचे कुटुंब सुरक्षा निधी ची गरज ७)शिक्षक प्रगती प्रोत्साहन निधी आवश्यक ८)शिक्षक ट्रेनिंग , कॉन्फरनस, workshop, गेस्ट लेक्चर , जर्नल निधी ९)अभ्यास दौरा निधी ,आतंरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणासाठी आवश्यक १०) पेटंट, कॉपीराइट,book writing and पब्लिशिंग , प्रोडक्ट डेव्हलपमेंट , स्टार्ट अप निधी आवश्यक  ११) शिक्षकांना बुक्स ,जर्नल, मॅगझिन, newspaper एसेस सहज सुलभ मिळायला हवा. १२)शैक्षणिक साहित्य सुविधा १३) योग्य शिक्षक विद्यार्थी रेशो १४)हवेशीर वर्ग व शिक्षक विद्यार्थी बैठक व्यवस्था १५)नवीन रिसर्च गाईड होण्यासाठी विद्यापीठाचे प्राध्यापकाला मिळालेले शिक्षक approval ची कमी ,कारण बऱ्याच महाविद्यालयीन प्...

रामायण आधुनिक शास्त्राचे भांडार

 *रामायण आधुनिक शास्त्राचे भांडार* डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे आपल्याला सर्वांना रामायणातील कथा माहितीच आहे त्या बद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. माता कैकायीच्या आग्रहास्तव दशरथ राजाने वचन स्तव श्रीरामाला १४ वर्ष वनवासात जाण्याची आज्ञा दिली त्याप्रमाणे श्रीरामाने अतिशय विनम्रपणे वडिलांचे वचन आदेश पाळत वनवासात जाण्याचा निर्णय घेतला(Value Education). आता १४ वर्ष वनवासात राहणे म्हणजे मोठे दिव्यच होते पण पण गुरू वशिष्ठ यांनी गुरुकुलात दिलेल्या ज्ञानाचा खूप फायदा झाला. श्रीराम आपल्या पत्नी आणि भावासोबत वनवासाला निघाले तेव्हापासून ते परत १४ वर्षानी परत अयोध्येला परत आले तिथपर्यंत बरेच असे प्रसंग आले. त्यावेळी श्रीरामांनी अतिशय कुशलतेने आपल्या ज्ञानाचा वापर केला. मित्र निषाद राजा सोबत चे मित्रसंबंध , संघटन कौशल्य तसेच जंगल ज्ञान, सुरक्षा ज्ञान , कुटी बांधण्यासाठी ज्ञान , वनस्पती शास्त्र, जीव शास्त्र , आरोग्यशास्त्र, शेती शास्त्र , हवामानशास्त्र, खगोल शास्त्र ,धातू शास्त्र , रचना शास्त्र , विविध भाषा ज्ञान, प्रादेशिक भाषा ज्ञान, संस्कृत भाषा , संभाषण कौशल्य , शरीर शास्त्र, मानसि...
 ( महत्त्वाचे- *सर्व सुज्ञ ,सुजाण व जागरूक पालकांनी हे एकदा तरी वाचलेच पाहिजे*) *क्लासेस खेळ मुलांच्या जीवावर*  *शाळेची मस्ती,पालकांची सुस्ती,मुलमुली कष्टी* *लेखक*  *डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे* (सदरहू लेख ही सत्य परिस्थिती असून हे कोणत्याही व्यक्ती किंवा संस्था, किंवा कोण्या एका क्लासेस वर आधारित नसून हे सार्वजनिक स्वरूपाचे स्वतः चे मत व्यक्त केलेले आहे. यात कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. याचा विपरीत अर्थ लावू नये .फक्त यामागे एकच उद्देश आहे की मुलं आणि पालक यांच्यामध्ये प्रबोधन व्हावे व मुलाचे आयुष्य, भविष्य सुखरूप आनंदी दायक तसेच उज्ज्वल व्हावे. हे पथ दर्शनाचे कार्य आहे)  एक आटपाट नगर होतं त्या नगरात श्याम नावाचं अतिशय होतकरू मुलगा आपल्या आई वडीलांसोबत राहत होता. श्याम दहावी पास झाला होता .आता श्यामच्या आई वडीलाना त्याच्या पुढील शिक्षणाची चिंता होती की ११वी ला प्रवेश कोणत्या शाळेत घ्यायचा? कोणती शाळा चांगली आहे ? . जेईई , सी ई टी चे क्लास कुठे लावायचे ? मग पालकांचा विचार चांगल्यात चांगले एकदम भारी क्लासेस लावायचे म्हणजे आपल्या मुलाचा नंबर चांगल्या ठिकाणी...
 *संशोधनाची कथा* लेखक:  डॉ. जितेंद्र आत्माराम होले, पुणे  ( लेखातील विचार हे लेखकाचे वैयक्तिक विचार असून मनोरंजनातून संशोधन माहिती या संकल्पनेवर आधारित कथा स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे याचा विपरीत अर्थ लावू नये) महाविद्यालयाचे प्रसन्न वातावरण होते. उन्हाळा संपून नुकतीच पावसाळ्याला सुरवात झाली होती. मंद मंद ओल्या मातीचा सुगंध येत होता. त्यात प्राध्यापक श्याम महोदय आपले व्याख्यान संपवून कॉलेज कॅन्टीन मध्ये चहा घ्यायला गेले तिथेच काही मुलांचा घोळका सरांना बघून सरांजवळ जमा झाला . सरांनी त्यांना बसविले व चहा नाष्टाची ऑर्डर दिली. मुले अतिशय आनंदात खुशीत होते. त्यातील काही मुले अतिशय उत्साही होते .त्यांनी पेपरमध्ये संशोधनावर असलेली बातमी वाचली. आणि मुलांमध्ये प्रश्न निर्माण झाला की संशोधन म्हणजे काय?  झाले काही मुलांनी श्याम सरांना विचारूनच टाकले सर संशोधन म्हणजे काय?  ते कोण , कसे , कशाकरीता करतात?  प्रा श्याम सरांनी चहाचा स्वाद घेत मुलांकडे बघितले व त्यांनी बोलायला सुरवात केली. संशोधनाची व्याख्या नवीन ज्ञानाची निर्मिती आणि/किंवा विद्यमान म्हणजे असलेल...