Posts

Showing posts from January, 2023

परदेशी विद्यापीठ आव्हाने आणि संधी?*

 *परदेशी विद्यापीठ आव्हाने आणि संधी?* प्रा.डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे (9860659246) Email - jahole1974@gmail.com आजकाल सगळीकडे या विषयावर चर्चा आणि चर्चासत्र सुरू आहे. शिक्षणतज्ञ आपापली मते मांडीत आहे. आपली विचारधारा , मतप्रवाह प्रगट करीत आहेत. चांगली गोष्ट आहे की या विषयावर विचार मंथन व्हायलाच पाहिजे. पण हे विचारमंथन उच्च पदस्त अधिकारी आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक स्तरावरील लोकांचे व्हायला पाहिजे. आणि टेबल वर किंवा स्टेज वर नव्हे तर लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी गप्पा चर्चेच्या माध्यमातून विचार मंथन व्हायला पाहिजे. परदेशी विद्यापीठे भारतात येत आहेत हे आव्हान आहे का संधी?  माझ्या मते दोन्हीही. परदेशी विद्यापीठांचे भारतात स्वागतच आहे. पण आपण आव्हान आणि संधी या दोन्ही बाजूंचा विचार करू. आव्हाने - १)भारतीय शिक्षा नीतीचे अवलंबन करणार आहे का? २)विद्यापीठातील उच्च पदस्थ अधिकारी व विद्यार्थी यांचे प्रमाण कसे असेल? ३)विद्यापीठाचे धोरण, उद्देश सुरक्षितता कशी असेल? ४)स्थानिक किंवा भारतीय नोकरी चे प्रमाण कसे असेल? ५)विद्यार्थ्यांची निवड ही गुणवत्ता आधारावर सर्व मान्य पर...
 *Overseas University Challenges and Opportunities?*  Prof. Dr. Jitendra Atmaram Hole Pune (9860659246) E-mail jahole1974@gmail.com  Discussions and seminars on this topic are going on everywhere these days. Educationist is presenting his opinion. Expressing their ideology, opinion.   The good thing is that there should be a brainstorming session on this topic. But this brainstorming should be done by high-ranking officials and people at every level working in the education sector. And not on the table or on the stage, but by going to the people and talking to them, brainstorming should be done.  Is foreign universities coming to India a challenge or an opportunity?  Both in my opinion. Foreign universities are welcome in India. But let's consider both the challenges and the opportunities.  Challenges –  1) Will this university adopt a new national educationl policy?  2) What will be the ratio of senior officials and students in t...
 अंमलबजावणी, शिक्षण, संशोधन, नवीन उपक्रम, प्रशिक्षण, शेतीच्या खालील विषयांवर अभ्यास: १) मुसळधार पाऊस आणि वादळामुळे पिकांचे नुकसान # पर्यावरणाचा अभ्यास, भूगर्भशास्त्राचा अभ्यास, खगोलशास्त्राचा अभ्यास पाण्याच्या थेंबाचे वजन, वेग आणि इतर मापदंडांचा संवेदना करून आधुनिक तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतात कव्हर केलेले स्वयंचलित आवरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सेन्सर वापरुन वाराच्या मापदंडांचा संवेदना करून २) पीक चोरी # कॅमेरा, उच्च तंत्रज्ञान सुरक्षा, सेन्सर्स, ग्रामीण पातळीवरील सुरक्षा दल, 3) पाणी पातळीवरील समस्या - # तलाव, पाणी व्यवस्थापन ज्ञान, भूविज्ञान ज्ञान, ऑडिटिंग ज्ञानासाठी पाण्याचे नियोजन, पाण्याची पातळी तपासण्यासाठी आधुनिक उपकरणे, पाण्याचे पुनर्भरण ज्ञान, पावसाचे पाणी साठवण्याचे ज्ञान ४)कृषी मालाची चोरी # कॅमेरास, उच्च तंत्रज्ञान सुरक्षा, सेन्सर्स, गाव पातळीवरील सुरक्षा दल, बारकोड आणि प्रत्येक भाग किंवा उपकरणाचे स्कॅनर, स्टोअर आणि स्थान शोधण्यासाठी आयसी चिप. ५) वीज समस्या # अपारंपरिक ऊर्जेचा उपयोग म्हणजेच सौर उर्जा प्रकल्प, बायोगॅस प्लांट, बायोडीझेल प्लांट, पवन ऊर्जा...

रावण कन्या सुवर्ण मत्स्या

 *रावण कन्या सुवर्ण मत्स्या* संकलन - जितेंद्र आत्माराम होले पुणे * रावणाची कन्या सुवर्ण मत्स्याचा उल्लेख थायलंडच्या रामकियेन रामायण आणि कंबोडियाच्या रामकर रामायणात आहे, तर वाल्मिकी रामायणात त्याचा उल्लेख नाही.  तुलसीदासांचे रामचरित मानस.  रामकियेन आणि रामकर रामायणानुसार रावणाला तीन बायकांपासून सात पुत्र होते.  त्यापैकी पहिल्या पत्नीला मंदोदरी येथील मेघनाद आणि अक्षय कुमार हे दोन मुलगे होते.  दुसरी पत्नी धन्यमालिनीपासून अतिके आणि त्रिशिरा नावाचे दोन पुत्र झाले.  तिसर्‍या पत्नीपासून प्रहस्थ, नरांतक आणि देवांतक हे तीन पुत्र होते.  दोन्ही रामायणात असा उल्लेख आहे की, सात पुत्रांव्यतिरिक्त रावणाला एक मुलगी देखील होती, तिचे नाव सुवर्णमाच्छ किंवा सुवर्णमत्य होते.  सोन्याचा मासा दिसायला सुंदर होता असे म्हणतात.  तिला गोल्ड मरमेड म्हणूनही ओळखले जाते.  दुसर्‍या रामायण 'अमेझिंग रामायण' मध्ये रामजींची पत्नी सीताजी हिचे वर्णनही रावणाची कन्या असे केले आहे.  दशानन रावणाची कन्या सुवर्णमत्य हिचे शरीर सोन्यासारखे चमकले.  म्हणूनच त्याला गोल्डन फिश अ...
 *वृद्धाश्रम - समाजातील मानसिकतेची काळिमा* डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे आज सोमवार महादेव शंकराचा दिवस मी सकाळी लवकरच उठलो दैनंदिन क्रिया व योग प्राणायाम करून सकाळी आठ वाजता मी कॉलेजला जायला निघालो. चार तास थिओरी लेक्चर घेतल्यावर जेवण केले नंतर लगेच प्राचार्यांनी मीटिंग करता बोलावले .त्यानंतर NBA ची मीटिंग नंतर रिसर्च scholar ची मीटिंग संपवून संध्याकाळी ६ वा घरी जाण्यास निघालो. घरी पोहचलो तोच वडिलांचे रक्ताचे रिपोर्ट घायचे आहे. मी आधी घरात आलो आणि आंघोळ करून वडिलांचे रिपोर्ट आणि काही आवश्यक सामान विकत आणला.🎉 घरात आलो आणि बघतो तर आमच्या घरी पुरणपोळ्या आणि उडीद वडेचा बेत होता. खूपच भूक लागली होती यथेच्छ जेवण केले तृप्त झालो. आणि थोडा शांत बसू तोच मिसेस म्हणाली अहो ! चला बाहेर फिरून येऊ. खूप जेवण केलेय , थोडे चला . झालं माझी इच्छा नसतानाही मी आणि मिसेस चालायला निघालो. फिरून आल्यावर मला आमच्या ओळखीचे काका भेटले . काकाचे वय ७५ वर्ष. पांढरे स्वच्छ कपडे घातलेले धोतर पण पांढरे स्वच्छ . मी त्यांना नमस्कार केला त्यांनीं माझ्याकडे बघितले व माझ्याशी बोलायला थांबले. मी त्यांच्या हातातील प...
 *Artificial Intelligence*(AI) म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता.  नैसर्गिक बुद्धिमत्ता ही निसर्गनिर्मित मानवा कडे आहे . मग राहिली कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एखाद्या मशीन किंवा  संगणकाला दिलेली बुद्धिमत्ता.  आता तुम्ही म्हणाल मशीन किंवा संगणकाला कशी बुद्धिमत्ता देणार ?  मग त्याचे उत्तर आहे की  कॉम्प्युटर ला एखादे काम सांगितले तर ते काम त्यानं कसे करावे हे सगळं प्रोग्राम मध्ये लिहिलेले असते.पण कृत्रिम बुद्धिमत्तेत आधी लिहिलेले प्रोग्राम AI चा पाया म्हणून काम करतात पण ते प्रोग्राम आपल्याला लिहावे लागतात. आणि त्याचा डाटा इनपुट म्हणून द्यावा लागतो.   गरजेनुसार आणि बाह्य परिस्थितीनुसार ( म्हणजे डेटाप्रमाणे ) या प्रोग्रॅम्समध्ये आपोआपच बदल करण्याची किंवा अगदी नवीन प्रोग्रॅम्स किंवा अल्गोरिदम्स स्वत : लाच लिहिता येण्याची क्षमता म्हणजे AL . थोडक्यात इथे उलटंच होतं . भरपूर डेटा दिला की त्यातून ' शिकून ' AI मध्ये अल्गोरिदम्स तयार होतात . यंत्रामध्ये माणसाइतक्याच क्षमता निर्माण करणं आणि यंत्राला माणसासारखीच बुद्धी असावी हे AI चं एक मोठं ध्येय होतं.  आता मी मुब...
 *आम्ही वारकरी योद्धे* कोण बाई? कोण माणूस तिचे/ त्याचे शिक्षण काय ? तिची/त्याची लायकी काय? तिचे/ त्याचे ज्ञान केवढे? स्वतः बद्दल असलेले अतिशय चुकीची समजूत. मी काही विशेष . आणि माझ्या समोर सर्व तुच्छ.  अरे हट! आमच्या वारकरी आणि संतांबद्दल जर मुर्खासारखे , पागल सारखे, अज्ञानाने , बेछुटपणे, सायकिक सारखे जर कोणी बोलत असेल तर सावधान ✂️ जीभ हासळून हातात देऊ.   स्वतःची लायकी काय? ओळखा? पण यांची एवढी हिम्मत होते कशी? बोलताना ,लोकांसमोर बोलतांना विचार करायला पाहिजे किंबहुना धाक असायलाच पाहिजे . धाक नसला म्हणजे असे विचार आणि वाक्य येतात. यांच्या मनातलं अगिभुत असलेले घाणेरडी विचारधारा ही लोकांच्या, समोर येते. पण हे झालं काही समाज कंटकांचं.   पण यांना आपण बदलवू शकणार नाही. मग आपण काय करायचं? १)आपण एकत्र यायचे २)स्वसंरक्षणार्थ, स्वधर्मरक्षनार्थ शात्र, शस्त्रे शिक्षण आवश्यक ३)सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक परंपरा बांधिलकी जपली पाहिजे ४) प्रत्येक घराघरात अगदी वयाच्या ०३ वर्षा पासुन भगवत गीता शिक्षण अनिवार्य ५) पुरातन भारतीय संस्कृती आणि तिची विज्ञननिष्ठ सिद्धता हे लोका...
 *माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण: ब्लॉसम पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन* *प्रा.डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे(M. Tech, PhD)* दि. २३/१२/२०२२ संध्याकाळी माझ्या मुलीचा परफॉर्मन्स बघण्यासाठी आम्ही सहकुटुंब सहपरिवार शाळेत गेलो.संध्याकाळचे प्रसन्न वातावरण होते शाळेच्या आवारात प्रवेश केल्यावरच लहान लहान मुलांनी आमचे नमस्कार करून स्वागत केले . अतिशय सुंदर गोड लहान लहान हात जोडून काही मुले हात पुढे करून स्वागत करीत होते. धुंद वातावरण होते. काही मुलांनी हातामध्ये विविध स्वनिर्मित वस्तू घेतल्या होत्या. काहींनी फुलांचे गुच्छ हार परिधान केले होते. त्याच्या वासाने वातावरण अतिशय प्रसन्न आल्हाद दायक आनंदित झाले होते. आम्ही मंडपात प्रवेश केला. समोर भव्य असे स्टेज केले होते समोर दोन डिजिटल टीव्ही दिसत होते . अतिशय प्रकाशाचा झगमगाट आणि गाण्याचा सुमधुर आवाजात आम्ही बसलो व कार्यक्रम सुरू होण्याची वाट बघत होतो. थोड्या वेळाने कार्यक्रम सुरू झाला प्रथम गणेश वंदना सुरवात झाली. सुरवात तर छान झाली नंतर मग एक एक अँकर आपले कसब दाखवू लागला. आम्ही प्रचंड आश्चर्य चकित झालो की एवढे लहान मुले एवढी सुदंर आणि स्पष्...
  *कौटुंबिक स्वास्थ्य - एक सामाजिक बांधीलकी* डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे  माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजाच्या, देशाच्या विकासासाठी आयुष्यभर सर्व स्थरावर काम करत असताना वेळ काळ केव्हा असा निघून जातो ते समजतच नाही आणि मग लक्षात येते की आपली मुलं मोठी झाली कमवायला लागली, आता त्यांचे लग्न करायला पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक असलेली सर्व कर्म करण्यासाठी मनाची तयारी करायला पाहिजे . मग चिंता वाटते की कसे करायचे? ,काय करायचे?. लग्नाच्या बाबतीत असंख्य असे प्रश्न चिंता डोळ्यासमोर येतात. आणि काळजीचे मनात घर निर्माण होते.  आजच्या दिवशी आपणास काही विनंती वजा सूचना करावयास वाटतात  १) लग्न जोडी ही ब्रम्ह गाठ आधीच ठरलेली असते फक्त आपण माध्यम असतो हेच निरंतर सत्य आहे याची जाणीव ठेवावी. २) वर वधू निवडताना निर्व्यसनी, सुशिक्षित ,सुयोग्य असा जोडीदार निवडावा. ३) आर्थिक परिस्थिती सोबत कर्तव्यदक्ष, आज्ञाधारक, प्रामाणिक, नम्र, संयमी, आनंदी ,हसतमुख जोडीदार निवडावा. ३) माता पित्यानी अतिशय गरज असल्यास आपली मते मांडवी . मुलांच्या संसारात ढवळाढवळ करू नये ४) हुंडा समाजाला लागलेली कीड आहे...
 * सत्य कथा* *जैसी करणी वैसी भरणी* डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे संध्याकाळची वेळ होती प्रत्येक जण कामाहून घरी आले होते किंवा काही येत होते. शेजारच्या सोसायटीतील  राजेंद्र आणि विशाखा एक वेगळाच अनुभव अनुभवत होते आणि त्यांनी केलेल्या सर्व घडामोडी लोक बघत होते. !!!!!!!! शेवटी राजेंद्र आणि त्याची पत्नी विशाखा हिने सुटकेचा श्वास सोडला त्याला कारणही तसेच होते त्यांनी त्याच्या आईला वृद्धाश्रमात ठेऊन आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक विजेतेपदाची अभिमानाची झलक दिसत होती. वृध्द आईच्या यातानांवर  आपल्या सुखाची पोळी भाजण्याचे समाधान दिसत होते. राक्षसाला देखील वाईट वाटेल असे कृत्य करून ही जोडी आपल्या नित्य क्रमाला लागली . हे सर्व त्यांचा मुलगा आनंद बघत होता तो कॉलेज च्या शेवटच्या वर्षाला होता. आनंद अभ्यासात हुशार होता त्यांनी परीक्षेत यशस्वी होऊन परदेशात जाण्यासाठी परीक्षा सुद्धा उतिर्ण केली होती. परदेशातील शिक्षणासाठी जाण्यासाठी असलेल्या विविध प्रकारच्या अडचणी दूर करून तो अखेर परदेशात गेला. पण इकडे आई वडील यांचे हृदय कासावीस होत होते आणि अनेक प्रकारचे विचार डोक्यात येत होते. आनंद जर परत आ...
 *हिंदुत्व* @डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे हो मी हिंदूच आहे. माझा जन्म ही हिंदूच्या घरात झाला . आणि मृत्यू ही हिंदूच्या घरात होईल . मला मी हिंदू आहे हे कोणाला सांगायची गरज नाही . किंवा हिंदू आहे हे सिद्ध करण्याची गरज नाही . माझ्या रक्तात हिंदुत्व  आहे. हिंदू संस्कृतीत मी जगतो. जात , धर्म ,वर्ण,भाषा मी मानत नाही. जन्माने कोणी श्रेष्ठ होत नाही तर कर्माने होतो. भागवत गीता ज्ञान जगण्याची कला शिकविते. हिंदु संस्कृतीत जगणे म्हणजे काय, तर, देवाचं अस्तित्व मानणे .  हिंदू धर्मातील वेद, पुराणे, उपनिषद्, गीता, ग्रंथ, इतिहास (रामायण, महाभारत), पूजा, यज्ञ, किंवा हिंदू धर्मातील असलेल्या प्रत्येक देवतेचे अस्तित्व व त्यांचे निसर्गाशी असलेले नात किंवा त्यासंदर्भात असलेले विज्ञान यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणे म्हणजे हिंदुत्व होय. मी कोणत्याही राजकीय ,सामजिक, धार्मिक , आध्यात्मिक पक्षाशी संबंधित नाही. पण माझा प्रचंड विश्वास आहे. हिंदू धर्मात असलेले विज्ञान,ज्ञान आणि पंचमहाभूते यांचे विज्ञान आधारित अभ्यास हे माझे कर्तव्य. योग प्राणायाम ,आयुर्वेद, ,वनस्पती , निसर्ग यांचे मानवाचे अस्ति...